Skip to main content

एकमेकांशी हसून बोलतो पण आमच्या आतमधलं दुःख  फक्त आमीच जाणतो आणि ते एकमेकांपाशी मोकळं ही करू शकत नाही कारण आम्ही दोघही एकमेकांना दुःखी बगू शकत नाही. आई मला रोज सांगते काळजी करू नको नीट राहा पण मी तिला काय सांगू तीने तर तीच सर्वस्व च हरवलंय. तिला कोणत्या तोंडाने सांगू की परिस्तिथी बदलेल पण त्या बदललेल्या परिस्थितीतही आमचे पप्पा नसतील.

Comments